गुलामांचा आणि त्यांच्या शोषकांचा धर्म कधीच एक नसतो ,याचा विचार करत गेलो तर एकेकच गोष्ट डोळ्यासमोर येत गेली. हे पृथकत्व एवढं जाणवून गेलं की लिहिल्याशिवाय राहावलं नाही.
पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये गोरे लोक जाण्याआधी तेथे त्यांचा एक वेगळा धर्म असेल जो गोऱ्या लोकांच्या आक्रमणानंतर काळाच्या ओघात नष्ट झाला,आणि त्यांच्यावर शोषकांचा ख्रिश्चन धर्म लादल्या गेला.
आपल्या देशाच्या संदर्भात विचार केला तर असं दिसून येते की आर्यांच्या आक्रमणापुर्वी इथे सिंधू नदीच्या खोऱ्यात एक अतिशय समृद्ध संस्कृती नांदत होती.दक्षिण भारतातही गोंड संस्कृती,नाग संस्कृती अतिशय भरात होती.परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांनी आपला वैदिक धर्म इथल्या मुळ निवास्यांवर लादला.
आर्य हे अग्निपुजक होते. Arctic home in vedas मध्ये टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आर्य हे उत्तर धृवीय प्रदेशातून भारतात तसेच पर्शियन राष्ट्रांमध्ये गेलेले होते.थंड प्रदेशातून आल्यामुळे अग्निपूजा हे त्यांचे नित्यकर्म झालेली होती.त्याला त्यांनी यज्ञ हे गोंडस नाव देऊन त्याद्वारे त्यांची अग्नीपूजा,मांससेवन,सोमपान ई. क्रिया चालत होत्या.
आर्य हे अतिशय शूर होते म्हणून त्यांनी भारताला जिंकले असा प्रकार नाही तर त्यांच्या विजयाला त्यांचे घोडे मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. हा प्राणी भारतीयांसाठी नवा होता न त्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे साधन इथल्या शांतताप्रिय निवाश्यांकडे नव्हते.
यज्ञ हे आर्यांसाठी श्रद्धेचे आणि मौजमजेचे साधन होते परंतु ज्या भूमीवर यज्ञ करण्यात येतो ती भूमी आपल्या ताब्यात आली असे आर्य समजत.त्यामुळे अनार्य यज्ञांना विरोध करत असत. ही गोष्ट आपल्या विविध पुराणांमध्ये आणि दुरदर्शनच्या मालिकांमध्ये दाखवण्यात येते.फक्त अनार्यांच्या ठिकाणी अक्राळ विक्राळ राक्षसांना दाखवून इतिहासाचे करता येईल तेवढे विकृतीकरण केले जाते.'राक्षस' या शब्दाच्या उत्पत्तीतच आपल्या भूमीचे रक्षनण करणारे हा अर्थ स्पष्ट होतो.
हे सर्व झाले त्या काळातील परंतु आजसुद्धा भारतात शोषक आणि गुलामांचा धर्म कसा वेगवेगळा दिसून येतो याचीही अनेक उदाहरणे दिसायला लागली.
परंतु ते कधी नंतर पाहुया .आधी एवढ्या भागावर तर चर्चा होऊ द्या!
पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये गोरे लोक जाण्याआधी तेथे त्यांचा एक वेगळा धर्म असेल जो गोऱ्या लोकांच्या आक्रमणानंतर काळाच्या ओघात नष्ट झाला,आणि त्यांच्यावर शोषकांचा ख्रिश्चन धर्म लादल्या गेला.
आपल्या देशाच्या संदर्भात विचार केला तर असं दिसून येते की आर्यांच्या आक्रमणापुर्वी इथे सिंधू नदीच्या खोऱ्यात एक अतिशय समृद्ध संस्कृती नांदत होती.दक्षिण भारतातही गोंड संस्कृती,नाग संस्कृती अतिशय भरात होती.परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांनी आपला वैदिक धर्म इथल्या मुळ निवास्यांवर लादला.
आर्य हे अग्निपुजक होते. Arctic home in vedas मध्ये टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आर्य हे उत्तर धृवीय प्रदेशातून भारतात तसेच पर्शियन राष्ट्रांमध्ये गेलेले होते.थंड प्रदेशातून आल्यामुळे अग्निपूजा हे त्यांचे नित्यकर्म झालेली होती.त्याला त्यांनी यज्ञ हे गोंडस नाव देऊन त्याद्वारे त्यांची अग्नीपूजा,मांससेवन,सोमपान ई. क्रिया चालत होत्या.
आर्य हे अतिशय शूर होते म्हणून त्यांनी भारताला जिंकले असा प्रकार नाही तर त्यांच्या विजयाला त्यांचे घोडे मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. हा प्राणी भारतीयांसाठी नवा होता न त्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे साधन इथल्या शांतताप्रिय निवाश्यांकडे नव्हते.
यज्ञ हे आर्यांसाठी श्रद्धेचे आणि मौजमजेचे साधन होते परंतु ज्या भूमीवर यज्ञ करण्यात येतो ती भूमी आपल्या ताब्यात आली असे आर्य समजत.त्यामुळे अनार्य यज्ञांना विरोध करत असत. ही गोष्ट आपल्या विविध पुराणांमध्ये आणि दुरदर्शनच्या मालिकांमध्ये दाखवण्यात येते.फक्त अनार्यांच्या ठिकाणी अक्राळ विक्राळ राक्षसांना दाखवून इतिहासाचे करता येईल तेवढे विकृतीकरण केले जाते.'राक्षस' या शब्दाच्या उत्पत्तीतच आपल्या भूमीचे रक्षनण करणारे हा अर्थ स्पष्ट होतो.
हे सर्व झाले त्या काळातील परंतु आजसुद्धा भारतात शोषक आणि गुलामांचा धर्म कसा वेगवेगळा दिसून येतो याचीही अनेक उदाहरणे दिसायला लागली.
परंतु ते कधी नंतर पाहुया .आधी एवढ्या भागावर तर चर्चा होऊ द्या!
5 Comments:
विचारप्रवर्तक!
आर्यांचे आक्रमण हिंदुस्थानात झाले नाही असा निष्कर्ष नुकताच एका अभ्यासातुन निघाला आहे.
http://www.bradshawfoundation.com/journey/
Hi Ganesh...
Your posts are realy great and will help bahujan samaj to know the reality of Bhat-Brahman's.
Read my blog http:\\yuvasachin.blogspot.com
Do send me ur email ID on sachingodambe@yahoo.com
Khup chan lihile aahe, Ganesh!! Kadhitari bharatatil gulamala gulaamgirichi jaaniv vhavi...
Hi Ganesh, lekh khupach aavadala. Bharatatil bahujan samajala kadhitari gulamgirichi janiv vayalach havi. Arya Bamanani bahujan samajache khup shoshan kele. Aata te shakya nahi, karan bahujananchi mule aata shiku lagali aahet. Tyana aapla khara itihas kalu lagla aahe. Asech bahujanhitay lekhan chalu asude.
Post a Comment
<< Home